मराठी

स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती शक्य – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेच्या वतीने मुंबई येथे ‘पर्युषण महोत्सव २०२४’चे आयोजन

मुंबई, दि. 7 : पर्युषण हा केवळ जैन धर्माचा उत्सव नसून तो संपूर्ण मानवतेच्या आंतरिक शुद्धीचा उत्सव आहे. … आणखी वाचा / مزید پڑھیں

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकींचं काय? जनतेला उत्तर हवे आहे

विलंब, वाद, आणि प्रशासनाबाबत वाढती चिंता: नागरिक विचारत आहेत की राज्यसरकार हे प्रलंबित प्रश्न कधी तडीस लावणार तरी आहे काय?”

लेखक: डॉ. दानिश लाम्बे

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका बरयाचं कालावधीपासून प्रलंबित … आणखी वाचा / مزید پڑھیں

महाराष्ट्र के नगर निगम चुनाव आखिर कब होंगे? जनता जवाब मांग रही है

विलंब, विवाद, और शासन के प्रति बढ़ती चिंता: नागरिक पूछ रहे हैं कि राज्य इन चल रहे मुद्दों को कब सुलझाएगा

लेखक: डॉ. दानिश लाम्बे

महाराष्ट्र के नगर निगम चुनाव … आणखी वाचा / مزید پڑھیں

निसटलेले क्षण….

कधी कधी असे घडते,अगदी आपण लिफ्टच्या बटणाजवळ जावं आणि पटकन लिफ्ट वरती जावी त्या वेळी जे फिलिंग असते ना ते खूप विचित्र असतं ..असं खूप काही घडत असतं..अजून एकदा मी … आणखी वाचा / مزید پڑھیں

विशाळगड व गजापूर गावात मस्जिद व मुस्लिम समाज बांधवांवर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत तळा मुस्लिम समाज  बांधवांचे तहसीलदारांना  निवेदन  

माणगांव, (प्रतिनिधी)-                   विशाळगड व गजापूर गावात मस्जिद व मुस्लिम समाज बांधवांवर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी  तळा येथील मुस्लिम समाज बांधव अँड.साकिब म्हैसकर, साकिब राहटविलकर, अल्ताफ पठाण, अरबाज … आणखी वाचा / مزید پڑھیں

एक अजातशत्रू व्यक्तिमत्व : डॉक्टर अनिल धारप

माझे सन्माननीय मित्र व महाडचे जेष्ठ फॅमिली डॉक्टर डॉ. अनिल धारप यांचा गेली 40 वर्षे महाडमध्ये वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल नुकताच नवी मुंबई येथील एका संस्थेमार्फत धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आणखी वाचा / مزید پڑھیں

‘मार्वल’ च्या माध्यमातून पोलीस दलाला मिळणार कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ

मुंबई, दि. १९ : जगात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा (एआय) वापर झपाट्याने वाढत आहे. राज्यातही नुकतीच ‘मार्वल’ कंपनीची स्थापना करण्यात आली असून कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करून गुन्ह्यांची उकल करण्यात महाराष्ट्र पोलीस दलाला … आणखी वाचा / مزید پڑھیں

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १९: मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी  ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेकरिता २४ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर … आणखी वाचा / مزید پڑھیں

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद -पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.१९ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील सुधारणांसाठी भरीव उपाययोजनांकरिता सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)  १०१२ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ७१ कोटी व … आणखी वाचा / مزید پڑھیں